harshi

हर्षी गावातील ही व्यथा.. मुला-मुलींचं लग्न कसं होणार?

दुष्काळानं शेतकरी देशोधडीला लागलाय, त्यासोबत आता अनेक सामाजिक समस्या सुद्धा ग्रामीण भागात निर्माण होतंय. त्यात एक मोठी समस्या आहे लग्नाची.. मुलींच्या लग्नाला पैसै नाहीतच त्यासोबत आता शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी देण्यासही लोक धजावत नाहीये. 

Jan 15, 2015, 06:37 PM IST