humanity exhausted

मुंबईकरांमधील माणुसकी संपतेय? जाणून घ्या काय घडतंय मायानगरीत

 बडे दिलवालों की नगरी म्हणजे मायानगरी मुंबई. मात्र अस्सल मुंबईकरांची ही खासियत आता पुसट होत चाललीय. आपल्या रक्तामांसाच्या नातलगांना बेवारस सोडण्याची वृत्ती मुंबईकरांमध्ये वाढत चाललीय का? 

Aug 13, 2015, 08:16 PM IST