ind vs aus final turning point

Rohit Sharma: रोहित शर्माची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'या' चुकीमुळे टीम इंडियाने गमावला वर्ल्डकप?

Rohit Sharma: वर्ल्डकपच्या फायनल सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारतीय चाहत्यांची स्वप्नं धुळीस मिळवली. यावेळी टॉस गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला स्कोअर बोर्डवर केवळ 241 रन्सचं लक्ष्य ठेवता आलं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्स राखून सहज राखलं.

Nov 20, 2023, 11:28 AM IST