india vs sri lanka world cup final

२०११ वर्ल्डकपची फायनल मॅच फिक्स होती, रणतुंगांचा आरोप

श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांच्या एका विधानाने क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ उडालीये. २०११च्या वर्ल्डकपमधील फायनल मॅच फिक्स होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केलीये. 

Jul 14, 2017, 06:55 PM IST