jalgaon reiver sand

नद्या झाल्या वाळवंट, वाळू झाली सोनं

जळगावात नद्या अक्षरश: वाळवंट बनल्या आहेत आणि वाळू म्हणजे सोनं झालं आहे. कारण वाळुचा अमर्याद उपसा केला जातो आणि प्रशासन असा वाळू उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन त्यातुनही कमाई करते. त्यामुळे नद्यांचा मोठा प्रश्न पुढच्या काळात उभा राहू शकतो अशी भिती व्यक्त केली जाते.

Nov 4, 2011, 08:24 AM IST