kalyan karjat

तब्बल 8 तास उलटले तरीही कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प

तब्बल आठ तास उलटले तरीही कल्याण-कर्जत वाहतूक ठप्प आहे. दोन तासांपासून अंबरनाथ आणि बदलापूरकडून मुंबईच्या दिशेनं एकही ट्रेन रवाना झालेली नाही. दिलासा दायक बाब ही की घसरलेल पाच डबे आता काही वेळापूर्वीच रुळांवर आणून बाजूला काढण्याचं काम सुरू झालंय. 

Dec 29, 2016, 02:34 PM IST

मुंबईकरांना ‘एमयूटीपी’तून दिलासा मिळणार?

जोपर्यंत ‘एमयूटीपी-तीन’मधल्या प्रकल्पांना मान्यता मिळत नाही आणि त्यासाठी आर्थिक तरतूद होत नाही तोपर्यंत लोकल प्रवास खऱ्या अर्थानं सुखकर होणार नाही.

Feb 26, 2013, 10:09 AM IST