latur water supply

प्रभूकृपा, जलदूतचे ४ कोटीचे पाणी बिल मागे

दुष्काळग्रस्त लातूरला मोठा गाजावाजा करत रेल्वेने पाणी पाठविण्यात आले. एकदा नव्हे तर तीनवेळा पाणी पाठविण्यात आले. ६.२० कोटी लिटर पाणी रेल्वेने पाठविले. मात्र, पाणी बिलापोटी चक्क ४ कोटी पाठविले. सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हे बिल मागे घेत असल्याचे जाहीर केलेय.

May 13, 2016, 06:29 PM IST