liquor company

दारू कंपन्यांचे ६० टक्के पाणीकपात, हाय कोर्टाचा दणका

  हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने अखेर दारू कंपन्यांना ६० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय दिला आहे. 

Apr 26, 2016, 01:35 PM IST

'माणसं मरतायत, दारूच्या महसुलाचा विचार सोडा'

राज्यातल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दारू उद्योगांना मिळाणा-या पाण्यात 50 टक्के कपात करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.

Apr 23, 2016, 07:59 PM IST