maharashtras water

राज्यात पाणी महागले, सरकारने केली भरमसाठ वाढ

राज्यातील पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पाणी महागले आहे. मिनरल वॉटर, शीतपेये, बिअर उत्पादक उद्योगांसाठी पाण्याच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आलाय. एक हजार लीटरला १६ रुपयांवरून १२० रुपये असा दर करण्यात आलाय.

Jan 19, 2018, 05:49 PM IST