marathwada dam

सांगली-कोल्हापुरात पुराचं थैमान, मराठवाडा मात्र कोरडाच

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील नद्या, धरणं अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत.

Aug 12, 2019, 03:56 PM IST

मराठवाड्यातील धरणं कोरडी होण्याच्या मार्गावर

उन्हाळा संपण्याआधीच मराठवाड्यातील धरणं रिकामी व्हायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील सर्व लहान मोठ्या धऱणांमध्ये अवघे 2 टक्के म्हणजे 190 दलघमी इतकाच जलसाठा आता उरलाय. गेल्या दहा वर्षातील ही सर्वाधिक वाईट परिस्थिती आहे.

May 5, 2016, 06:29 PM IST