matlai wind

खवय्यांच्या ताटातून मासे गायब होण्याची शक्यता

खवय्यांच्या ताटातून मासळी गायब होण्याची शक्यता आहे. याला कारण आहे मत्स्यदुष्काळ. समुद्रात मतलई वारे सुटलेत. त्यामुळे मच्छीमारांच्या तोंडचं पाणी पळाले आहे. 

Dec 1, 2020, 09:45 PM IST