nagdarwadi

महाराष्ट्रातल्या या गावाला ४० हजार लोकांनी भेट दिली

आमीर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातील पाण्याचं महत्व समजून सांगण्यात आलं. यासाठी महाराष्ट्रातील नागदरवाडीचं उदाहरण देण्यात आलं. नागदरवाडीला आतापर्यंत ४० हजार लोकांनी भेट दिली, आणि नागदरवाडीसारखा विकास कार्यक्रम १०० गावांनी राबवायला सुरूवात केली आहे.

Sep 15, 2014, 09:53 AM IST