nevasa ahmednagar

Video: महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, नुकसान पंचनाम्यासाठी मागितले जाताहेत पैसे

राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

Oct 31, 2022, 03:16 PM IST