nirmala samant parabhavalkar

भास्कर जाधव जरा सबुरीनं....

निर्मला सामंत-प्रभावळकर

राज्यात आजही आघाडी सरकारचं राज्य आहे. आणि हे सरकार अतिशय उत्तम प्रकारे प्रशासनाचा कारभार पाहत आहे. राणे-जाधव वाद ही नक्कीच गंभीर बाब आहे. पण अशाप्रकारे वादविवाद केल्याने आघाडी काही बिघाडी होईल असं मला वाटत नाही.

Nov 9, 2011, 06:34 AM IST