north maharashtra

पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संघर्ष पेटणार

पाण्यावरून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस चांगलच पेटताना दिसतोय. जायकावाडीला गंगापूर धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं नाशिकच्या हजारो शेतकऱ्यांनी गंगापूर धरणावर सोमवारी आंदोलनाचा इशारा दिलाय.

Oct 18, 2015, 09:00 PM IST

बाप्पा पावला, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

राज्यातील दुष्काळग्रस्त भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे काहीप्रमाणात दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. गणपती बाप्पा पावल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Sep 18, 2015, 09:50 AM IST

कोकण-पुण्यात अवकाळी पाऊस, उत्तर महाराष्ट्रात गारपीट

 नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी गारपीटीमुळं पीकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण आणि पुण्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भ वगळता राज्यात येत्या ४८ तासांत पावसाची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.  

Dec 12, 2014, 06:02 PM IST

खडसेंना मुख्यमंत्री करा – खान्देशातून मागणी

काँग्रेस, भाजपा कोणत्याही पक्षाने आजपर्यंत उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदाचा मान दिला नाही.. त्यामुळं एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी आता खानदेशातील आमदारांकडून होऊ लागलीय.. 

Oct 24, 2014, 01:50 PM IST

आता, एकनाथ खडसे यांचं शक्तीप्रदर्शन

आता, एकनाथ खडसे यांचं शक्तीप्रदर्शन

Oct 24, 2014, 01:37 PM IST

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा दबदबा

उत्तर महाराष्ट्रात भाजपचा दबदबा

Oct 22, 2014, 09:01 PM IST

UPDATE - उत्तर महाराष्ट्र विभाग निकाल

उत्तर महाराष्ट्रातील ३५ जागांसाठी मतमोजणीला काही क्षणात सुरूवात होणार आहे. गेल्या १ महिन्यांपासूनच्या उडालेला राजकीय धुराळा खाली बसत असून काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. 

Oct 19, 2014, 06:54 AM IST

उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, दोन बळी

मान्सूनमध्ये पाठ फिरवलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार हजेरी लावलीय. तर जालना आणि धुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेय. तर जळगावात दोघांचा मृत्यू झाला.   

Sep 9, 2014, 08:48 AM IST

खान्देशला अजून मुख्यमंत्रीपद का नाही?

खान्देशला अजून मुख्यमंत्रीपद का नाही?

Sep 3, 2014, 09:59 AM IST

धुळ्यात गारपीटग्रस्त दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

Mar 12, 2014, 08:56 PM IST