people trouble

दुष्काळग्रस्तांवर पोट कसं भरावं याचा मोठा प्रश्न

दुष्काळ अनेकांच्या संसाराच्या मुळावर उठलाय. आधीच गरीबी त्यात शेतात काम असलं तर पोट भरत मात्र जिथं शेतात काम नाही तर संसार चालवायला पैसै येणार तरी कुठून हा प्रश्न आहे.

Apr 10, 2016, 08:43 PM IST