politicize

कोणत्या विषयाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे; शिवसेनेचे टीकास्त्र

 कोणत्या विषयाचे व प्रकरणाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे. मुंबईसह महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे. असा टोला शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून लगावण्यात आला आहे. 

Sep 13, 2021, 11:41 AM IST