quarterfinal match

१९ मार्चला भारत वि. बांगलादेश क्वार्टर फायनल

वर्ल्ड कपच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना १९ मार्च रोजी मेलबर्नमध्ये खेळण्यात येईल.

Mar 13, 2015, 05:15 PM IST