readiness

जलसंपदा खात्याची तत्परता... पण, कशासाठी?

जनतेच्या हिताचा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्याबाबतची फाईल कित्येक महिने मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलवर फिरत राहते. अधिकाऱ्यांची त्या फाईलवर सही व्हायला कधी कधी सहा-सहा महिने लागतात. मात्र अधिकाऱ्यांच्या फायद्याचा एखादा निर्णय करायचा असेल तर अधिकारी कसे तत्पर आणि गतीमान असतात त्याचं उदाहरण जलसंपदा खात्यात दिसून आलं आहे. अधिकाऱ्यांनी गतीमानतेचा काय चमत्कार केलाय ते पाहूया...

May 13, 2015, 10:54 AM IST