saamana editorial

कमळाबाईच्या 'विजया'ला लोकांनी चोपले

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विजयात भाजपने मुसांडी मारल्याचे चित्र आकड्यांचे खेळ करून रंगवले जाते आहे. प्रत्यक्षात मात्र वस्तूस्थिती वेगळीच आहे. कमळाबाईच्या 'विजया'ला लोकांनी चोपले आहे. लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस ‘तलाक’ दिला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

Oct 11, 2017, 07:55 AM IST

'सामना' अग्रलेखांबाबत उद्धव ठाकरेंनीच निर्णय घ्यावा - गडकरी

केंद्रातील मोदी सरकारवर वारंवार टीका करणाऱ्या शिवसेनेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सबुरीचा सल्ला दिलाय. सत्तेमध्ये राहून सरकारवर टीका करणं टाळावं, असं सुनावतानाच, सामनाच्या अग्रलेखाबाबत उद्धव ठाकरेंनीच निर्णय घ्यावा, असं मत गडकरींनी व्यक्त केलंय. 

May 27, 2015, 01:11 PM IST

महायुतीतील नेत्यांनी जास्त जागांची हाव धरु नये - शिवसेना

 शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनानं महायुतीतील पक्षांना जागांची जास्त हाव न धरण्याचा इशारा दिलाय. महायुतीतील सर्वच पक्षांनी महायुतीचे राज्य आधी आणावे जागांची हाव न करता ज्याची जेथे ताकद आहे तेथे त्याने लढावे व जेथे कमी जोर आहे तेथे आग्रह न धरता दोन पावले मागे यावे असा इशारा सामनानं अग्रलेखात दिलाय.

Sep 13, 2014, 05:51 PM IST