shops timing

पूरग्रस्त जिल्ह्यातील दुकानांची वेळ वाढवणे आवश्यक : ललित गांधी

कोल्हापूर, सांगली सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना निकष न लावता विशेष बाब म्हणून दुकानाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी ललित गांधी यांनी केली आहे.

Aug 2, 2021, 08:33 PM IST