shugarken

उसाला जास्त पाणी लागत नाही - शरद पवार

उसाला जास्त पाणी लागत नसल्याचा दावा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केला आहे. राज्यसभेत सुरू असलेल्या दुष्काळाच्या चर्चेत त्यांनी हा दावा केला आहे. 

Apr 27, 2016, 08:03 PM IST

बारामती ठप्प, शरद पवार गप्प !

इंदापूर रस्त्यावरच्या काटेवाडी गावात बंद दरम्यान रास्ता रोको करण्यात आला. काटेवाडी या शरद पवारांच्या गावातच हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतक-यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आला.

Nov 10, 2011, 08:44 AM IST

बारामती बंदची हाक

ऊस दरवाढीवर तोडगा निघत नसल्यानं शेतक-यांचं आंदोलन चिघळतच चाललंय. बारामतीच्या शेतकरी कृती समितीच्या आज शहर बंदची हाक दिलीय.

Nov 10, 2011, 04:12 AM IST

ऊसाला २३०० रूपये भाव द्या - उद्धव

शेतकर्यांतच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची आज भेट घेतली. यावेळी ऊसाला २३००रूपये भाव द्या, अशी मागणी केली.

Nov 8, 2011, 07:53 AM IST

मुंबईचा दूध, भाजीपाला रोखणार - पाटील

मुंबईलाचा दुध आणि भाजीपाला पुरवठा रोखला जाणार आहे. उसाला चांगला दर मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे.

Nov 7, 2011, 08:21 AM IST