some wonderful

गाईच्या बाबतीत काही रंजक गोष्टी, वाचून तुम्ही व्हाल हैराण

हिंदू धर्मात गाईचं महत्व मोठ्या प्रमाणात राहिलेलं नाही, कारण प्राचीन काळापासून भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, आणि गाय ही या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. मात्र भारतासारखे अनेक कृषीप्रधान देश आहेत, मात्र भारतात गाईला जेवढं महत्व दिलं जातं किंवा आहे ते इतर देशांमध्ये नाही.

Oct 14, 2015, 06:08 PM IST