sowing

ही २५ गावं पोटापुरताच पिकवणार

 राज्यात सर्वत्र शेतकरी संपाचं वारं वाहत असताना यवतमाळ तालुक्यातील 25 हून अधिक गावातील नागरिक गरजे पुरतीच शेती करणार आहेत.

Jun 9, 2017, 07:35 PM IST

शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री

 राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही. 

Jun 21, 2016, 04:29 PM IST

बुलडाणा जिल्ह्यातील दमदार पाऊस, पेरणीला सुरुवात

गेल्या दोन दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीला सुरुवात झाली आहे. पावसाचे आगमन वेळेवर झाल्याने यावर्षी कपाशी, तूर, उडिदाचा पेरा वाढणार असून सोयाबीनमध्ये काही प्रमाणात घट होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. 

Jun 16, 2015, 10:59 AM IST

‘पाऊस पडू द्या, मग पेरणीचं पाहू`

दुष्काळामुळं पाण्याचे दुर्भिक्ष आणि पावसाच्य़ा बेभरवशीपणामुळं यंदा खानदेशातल्य़ा कापूस पट्ट्यात मान्सूनपूर्व पेरण्याच झालेल्या नाहीत.

May 21, 2013, 09:18 AM IST