summit

औरंगाबादच्या कन्यानेचा पराक्रम, किलीमंजरो शिखर केले पार

जिद्द आणि आवड असेल तर माणूस किती उंची गाठू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गिर्यारोहक मनिषा वाघमारे. औरंगाबादच्या या शिखर कन्येनं आफ्रिका खंडातील सर्वात उंच किलीमंजरो हे शिखर पार करण्याचा पराक्रम गाजवलाय.

Nov 25, 2015, 06:07 PM IST

मोदी सरकार १०० दिवसः मोठ्या प्रवासाची सुरूवात

लोकसभा निवडणुकीत सतत चर्चेत असलेले नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली ती 15 ऑगस्ट रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या 'आऊट ऑफ द बॉक्स' भाषणावरून पुन्हा मोदी हे सर्वोत्तम असल्याचं दिसून आलं. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीमत्वात पुन्हा आशावाद देशातील जनतेला दिसून आला.

Sep 2, 2014, 04:01 PM IST

२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!

आत्ताच योग्य ती पावलं न उचलल्यास २०३० सालापर्यंत लोकसंख्येला पुरेसं पाणी पृथ्वीतलावर शिल्लक राहाणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिला आहे. २०३० सालापासून फार मोठं जलसंकट उभं राहाणार आहे.

Oct 15, 2013, 01:38 PM IST