tamilnadu cm jayalalitha

जयललितांच्या निधनाच्या धक्क्यानं 77 जणांचा मृत्यू

जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडू शोकसागरात बुडालंय. त्यांच्या निधनाच्या धक्क्यानं राज्यात आत्तापर्यंत 77 जणांचा मृत्यू झालायं. त्यात कोईमतूर जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. 

Dec 8, 2016, 08:28 AM IST