trinamool congress agitation

गुवाहटीत तृणमूल काँग्रेसचं आंदोलन, पूर असताना आमदार आलेच कसे? भाजपला सवाल

TMC News : महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद आता आसाममध्ये उमटू लागले आहेत. (Maharashtra Political Crisis) शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गट गुवाहाटीत तळ ठोकून आहे.  आसाममध्ये पूर असताना आमदार आलेच कसे,  असा सवाल तृणमुलने भाजपला केला आहे.

Jun 23, 2022, 01:05 PM IST