votes

गोव्यात भाजपला तडाखा, मुख्यमंत्री पराभूत

 गोव्यात भाजपला तडखा बसत असून त्यांचा पहिला मोहरा मुख्यमंत्री पारसेकरांच्या रुपाने गळाला आहे.  गोव्यात भाजप नेते आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर पराभूत झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या शिवाय सुरुवातींच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याने भाजपच्या हातून गोव्याची सत्ता जाण्याची चिन्हेही दिसत आहेत.

Mar 11, 2017, 10:42 AM IST

भाजपचा उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा, खास 'चोखा बाटी'चे आयोजन

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर भारतीयांच्या मतांसाठी भाजपने कंबर कसली आहे.'चोखा बाटी' हा उत्तर भारतीयांमध्ये एका खाद्य पदार्थाशी संबंधित असलेला कार्यक्रम मोठया प्रमाणात आयोजित करण्याचे भाजपने ठरवले आहे. 

Aug 20, 2016, 05:53 PM IST

वसईत आदित्य ठाकरेंचा रोडशो, विकासासाठी मतांचे आवाहन

वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, नालासोपारा, वसई शहरात रोड शो केला. वसई विरार शहरातल्या पाणी प्रश्नावर यावेळी बोट ठेवण्यात आलं. 

Jun 12, 2015, 11:09 AM IST

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

Apr 15, 2015, 10:09 PM IST

आर आर पाटील यांचा गड पत्नीने राखला, विक्रमी मतांनी विजय

 सांगली तासगाव येथे झालेल्या विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवार सुमन पाटील यांनी विक्रमी विजयाची नोंद केली.

Apr 15, 2015, 11:34 AM IST

जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये भाजपचा मतांचा टक्का वाढला!

जम्मू काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झालेत.

Dec 23, 2014, 08:17 AM IST

गोव्यात ७८ टक्के मतदान, त्रिपुरा, आसाममध्येही चांगले

गोव्यात उत्साहात मतदान झाले. सरासरी ७८ टक्के मतदान झाले आहे. दक्षिण गोव्यात 75 टक्केपेक्षा जास्त तर उत्तर गोव्यात 76 टक्केंपेक्षा जास्त मतदान झाले. तर त्रिपुरात 81 टक्के मतदान झाले. तर आसाममध्ये 75 टक्केच्या जवळपास मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 12, 2014, 06:45 PM IST

उत्तर भारतीयांच्या मतांवर मुंबई भाजपचा डोळा

मुंबई भाजपकडून मनसेच्या नाकावर टिच्चून राजकीय शक्तीप्रदर्शन सुरूय. उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी छटपूजेनिमित्त संपूर्ण मुंबईत होर्डिंग्ज लावलेत. हे होर्डिंग्ज लावून मुंबई भाजपनं मनसेलाच आव्हान दिलंय.

Nov 6, 2013, 12:25 PM IST

मुस्लिमच ठरवतात भारताचा पंतप्रधान- अय्यर

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी शारजामध्ये भारताचा पंतप्रधान मुस्लिमच ठरवत असल्याचं विधान केलं.

Nov 6, 2013, 11:13 AM IST

काँग्रेस देणार तरुणांना फ्री `व्हॉट्सअॅप’

२०१४ च्य़ा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तरुणांची मतं मिळवण्यासाठी अश्वासनं द्यायला सुरूवात केली आहे. भारतातील शहरी टेक्नोसॅव्ही तरुणाईला काँग्रेसतर्फे ‘व्हॉट्सअॅप’ हे अॅचप्लिकेशन मोफत देण्यात येणार आहे.

Mar 7, 2013, 04:10 PM IST