water supply by tankers

महाराष्ट्रात पाणीटंचाईचं भीषण संकट; धरणांनी गाठला तळ, तब्बल 3500 टँकरने पाणीपुरवठा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललंय. राज्यभरात जवळपास साडे तीन हजार टँकरने पाणी पुरवठा केला जातोय.

May 24, 2024, 07:51 PM IST