अक्षय्य उर्जा

हे चांगलं काम बिहारमध्ये होतंय, महाराष्ट्रात कधी?

बिहारमध्ये ज्या गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही, त्या ठिकाणी सरकारने अक्षय्य उर्जा हा पर्याय शोधून काढला आहे, त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ज्या गावांमध्ये वीज नव्हती, त्या ठिकाणी वीज आली आहे.

Aug 31, 2015, 07:03 PM IST