आक्रमकपणा

राजू शेट्टींचा आक्रमकपणा गेला कुठे?

राजू शेट्टींचा आक्रमकपणा गेला कुठे?

Jan 23, 2015, 09:51 PM IST

काँग्रेसचा आक्रमकपणा अंगलट, ५ आमदार दोन वर्षासाठी निलंबित

भाजपने धूर्तपणे आणि चलाखीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस आमदार अधिक आक्रमक झालेत. राज्यपाल विद्यासागर राव विधानसभेत येत असताना धक्काबुकी झाली. यामध्ये काँग्रेस आमदारांनी अधिक आक्रमकपणा दाखविला. हा आक्रमकपणा अंगलट आला. काँग्रेसचे ५ आमदार दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.

Nov 12, 2014, 07:08 PM IST