आशिया कप टी 20

फायनल मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ

आशिया कप टी-20 स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. अंतिम सामन्यात भारताने पाकला 17 धावांनी धूळ चारत आशिया कपची ट्रॉफी जिंकलीये. 

Dec 4, 2016, 02:52 PM IST

भारताच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळचा संघ 21 धावांत ऑलआऊट

भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-20 आशिया कप सामन्यात नेपाळ संघावर तब्बल 99 धावांनी विजय मिळवलाय. भारताच्या महिला गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करता नेपाळचा डाव 21 धावांवर संपुष्टात आणला.

Dec 2, 2016, 04:33 PM IST