कामकाज बंद

दुष्काळ, अवकाळी पाऊस मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक, कामकाज बंद

दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीट या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यामध्ये जोरदार खडाजंगी होत, गोंधळ होत अखेर विधानपरिषदेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं.

Mar 10, 2015, 07:17 PM IST

रडतोय ‘राज्य मानवी हक्क आयोग’!

दीड वर्ष उलटून गेलं तरी राज्य मानवी हक्क आयोगाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणं सरकारला जमलेलं नाही.

Aug 14, 2013, 09:54 AM IST