गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट

नुसत्याच बैठका आणि चर्चा... पाण्याचं काय?

धुळ्यापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाडीत नागरिकांची पाण्यासाठी पायपीट आता नित्याचीच झालीय. गेल्या साठ वर्षांपासूनच हे चित्र अद्यापही ‘जैसे थे’ स्थितीत आहे.

May 13, 2012, 06:23 PM IST