चवदार तळे सत्याग्रह

चवदार तळे सत्याग्रह ८५ वर्ष पूर्ण

महाडचे चवदार तळे अजरामर झाले ते डॉ. बाबासाहेब यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे. महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज ८५ वर्षे पूर्ण होत आहेत.

Mar 20, 2012, 08:06 AM IST