जनावरांचे बाजार बंद

ग्रामीण भागातले जनावरांचे आठवडी बाजार बंद होण्याची शक्यता

ग्रामीण भागातले जनावरांचे आठवडी बाजार बंद होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातल्या आठवडी बाजारात होणाऱ्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर केंद्र सरकारनं अनेक निर्बंध घातले आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने कायद्यात दुरुस्ती करून हे निर्बंध घातले आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

May 29, 2017, 02:18 PM IST