टोलविरोधी आंदोलन

कोल्हापुरात तीन टोलनाके पेटविले

कोल्हापुरात आयआरबी कंपनीच्यावतीने उभारण्यात आलेले टोलनाके अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची घटना घडलीय. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय.

Feb 11, 2013, 07:01 AM IST

‘उदे गं अंबे उदे... टोल रद्द कर गं माते’

राज्यभरातच टोलचा मुद्दा गाजत असताना कोल्हापुरातही टोलविरोधात असंतोष आहे. वारंवार आंदोलन करूनही टोलबाबत राज्यसरकार कारवाई करत नसल्यानं कोल्हापूरच्या महिलांनी थेट आता आंबाबाईचाच दरवाजा ठोठावलाय.

Jan 18, 2013, 04:51 PM IST