तीन बालकांचा बुडून मृत्यू

उल्हासनदीत तीन बालकांचा बुडून मृत्यू

कल्याणमधील उल्हासनदीत तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मांजर्ली गावात ही घडली.

Apr 15, 2013, 07:06 AM IST