त्रिकोणी मालिका

टीम इंडियासाठी ‘करो या मरो’

आज टीम इंडियाची खरी अग्निपरीक्षा असणार आहे. कारण आज कोणत्याही अवस्थेत त्यांना श्रीलंकेविरुद्धचा हा सामना जिंकावाच लागणार आहे आणि फक्त जिंकूनच चालणार नाही तर बोनस पॉईंटसकट जिंकावा लागणार आहे.

Jul 9, 2013, 06:25 PM IST