नाशिकच्या बागायतदारांना महावितरणची वीज कोसळली

नाशिकच्या बागायतदारांना महावितरणची वीज कोसळली

नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचं आणि बागेचं देखील पाणी पळालं आहे आणि त्याला महावितरणचे भारनियमन कारणीभूत ठरलं आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कृषिपंपांसाठी सध्या फक्त आठ तासच वीज पुरवठा होत आहे.

Jun 20, 2012, 08:05 AM IST