निर्धार मेळावा

मी काहीही बोललो तरी गाजावाजा का?- अजितदादांचा सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वक्तव्यांवरून नेहमीच वादात सापडतात. मात्र यावेळी त्यांनी मीडियावर शरसंधान साधलंय. “मी काहीही बोललो तरी इतका गाजावाजा होतो, पण बाकी लोक इतकं बोलतात त्यांचं काय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Jul 20, 2014, 09:39 PM IST