पावसाचे बळी

यंदाच्या मान्सूनमध्ये देशभरात ७७४ जणांचा मृत्यू

 राष्ट्रीय आपत्कालीन केंद्र म्हणजेच एनईआरसीने जाहिर केलेल्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलीय.

Aug 13, 2018, 08:32 AM IST

विदर्भात पावसाचे २० बळी

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय. पावसामुळं २० जणांचा बळी गेलाय. विदर्भातल्या बहुतांश नद्यांना पूर आला असून अनेक धरणं भरून वाहू लागली आहेत.

Sep 6, 2012, 10:43 AM IST