बालकाची ३६ तासानंतर मृत्युशी झुजं व्यर्थच

बालकाची ३६ तासानंतर मृत्युशी झुंज व्यर्थच.....

उमरगा तालुक्यातल्या कोथळी गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यात तब्बल ३६ तासांनतर यश मिळालं आहे. मात्र या मुलाचा जीव वाचू शकला नाही.

Mar 2, 2012, 10:51 AM IST