भारताचं प्रत्त्युत्तर

भारताचं प्रत्त्युत्तर, पाकिस्तानचे २ जवान ठार

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची माहिती येत आहे. पाकिस्तानच्या मीडियाने दावा केला आहे की, पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघननंतर भारताने दिलेल्या प्रत्यूत्तरामध्ये पाकिस्तानचे २ सैनिक मारले गेले आहे.

Sep 29, 2016, 12:21 PM IST