मच्छिमारांची हत्या

नौसैनिकांना धाडणार नाही; इटलीचं भारताला आव्हान

भारतात दोन मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या इटलीच्या दोन नौदल सैनिकांना परत भारतात धाडणार नाही, अशी भूमिकाच सोमवारी रात्री उशिरा भारतासमोर ठेऊन एकप्रकारे भारताच्या कायदाव्यवस्थेलाच आव्हान दिलंय.

Mar 12, 2013, 11:33 AM IST