महाराष्ट्रात दुष्काळ

जमिनीच्या भेगा कशा भरणार केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक?

दुष्काळग्रस्तांना आता मदतीची प्रतीक्षा आहे

Dec 5, 2018, 08:54 AM IST

कृषीमंत्री म्हणतात, दुष्काळामुळं उडाली झोप

माणसांना जगवायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न आहे… यंदाचा दुष्काळ गंभीर आणि झोप उडणारा’ असल्याचं भीषण वास्तव केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मांडलंय. राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या हायटेक कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते.

Dec 28, 2012, 10:35 PM IST

‘केंद्राकडे मदत कशी मागतात हेही माहित नाही?’

राज्याच्या दुष्काळाच्या नियोजनावर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टीका केलीय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळं पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा सल्ला पवारांनी दिलाय.

Aug 29, 2012, 02:16 PM IST