माध्यान्ह भोजन

माध्यान्ह भोजन खाल्याने २० विद्यार्थ्यांचा मृत्यू

बिहारमधल्या सारन जिल्ह्यात माध्यान्ह भोजन खाल्यामुळे 20विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 43 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यातील 27 जणांना पटना येथे उपचारासाठी पाठविण्यात आलंय.

Jul 17, 2013, 09:58 AM IST