मुद्दा हरवतोय

विधिमंडळ अधिवेशनात दुष्काळाचा मुद्दा हरवतोय

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आज विरोधकांचा गोंधळ समोर आला. दुष्काळासारखा महत्त्वाचा मुद्दा बाजूला ठेवत विरोधकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विधानसभेत घेरले. 

Mar 10, 2016, 07:31 PM IST