युद्धपातळी

युद्धपातळीवर बांगलादेश सीमा बंद करा-सोनोवाल

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी, आसामला लागून असलेली भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा युद्धपातळीवर बंद करण्यात यावी, अशी मागणी बीएसएफकडे केली आहे.

Jun 5, 2016, 11:03 PM IST