लाक्षागृह

महाभारत काळातील पांडवांच्या ‘लाक्षागृहा’वरून उठेल पडदा

महाभारतातील पांडवांच्या ‘लाक्षागृह’मध्ये थांबण्याचे, तिथे दुर्योधन आणि शकुनी मामांच्या षडयंत्राने त्यांना मारण्याच्या बाबतीत सर्वांनाच माहिती आहे. या ‘लाक्षागृह’च्या गुपितावरून आता पडदा उठणार आहे.

Nov 2, 2017, 11:13 AM IST